11th Admission Maharashtra अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू
-
राज्य सरकारकडून यंदा पहिल्यांदाच राज्यभर अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय पद्धतीने 11th Admission ऑनलाईन प्रवेश करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यभरातील सुमारे २१ लाख प्रवेश क्षमतेच्या अकरावी 11th Admission प्रवेशाची प्रक्रिया शिक्षण विभागाने ऑनलाईन पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेसाठी ‘mahafybcdadmissions.in’ या वेबसाइटची निर्मिती राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्यातील १५ शिक्षण मंडळांतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ६ ते १२ जून या कालावधीत प्रवेश देता येणार आहे.
----------------------------------------------
यासाठी विध्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. 11th Admission Maharashtra प्रवेश अर्जासाठी स्वतंत्र वेबसाइट तयार करण्यात आली आहे. या वेबसाइटवर विध्यर्थ्यांनी नोंदणी करावी असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.या वेबसाइट वर नोंदणी केल्यावर मेरीट नुसार selection केले जाईल.आणि त्यांनातर विध्यार्थ्यांना कॉलेज निवडीसाठी पर्याय देण्यात येईल.विध्यर्थ्यांनी त्यांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, इत्यादी माहिती भरून ऑनलाइन अर्ज सादर करा. mahafybcdadmissions.in याच संकेतस्थळावर प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी, अर्ज भरताना होणाऱ्या चुका, महत्त्वाच्या तारखा, नियम, अटी व इतर माहिती दिलेली आहे.सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरताना सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागणार आहेत. तालुक्याच्या ठिकाणी व इतर ठिकाणी सुविधा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे विध्यर्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून आपला प्रवेश निच्छित करावा.
------------------------------------------------
11th Admission Maharashtra अर्ज कुठे आणि कसा करावा ? कागदपत्रे कोणती लागणार
11th Admission Maharashtra यासाठी विध्यर्थ्यांनी mahafybcdadmissions.in या वेबसाइटवर अर्ज करावे. त्यासाठी सर्व कागदपत्रे सोबत ठेवावी.11th Admission Maharashtra यासाठी विध्यर्थ्याकडे ssc मार्कशिट असणे आवश्यक आहे.तसेच आधार कार्ड,शाळा सोडल्याचा दाखला,Non Creamy Lyer,आणि जातीचा दाखला Compulsory लागेल.यापैकी एकही कागदपत्रे नसल्यास तुम्हाला अर्ज करता येणार नाही आणि प्रवेश प्रक्र्येसाठी पात्र राहणार नाही.
11th admission Maharashtra ऑनलाइन अर्ज सुरू कधी होणार ?
सर्व विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की दि.26.05.2025 ते 13.06.2025 दरम्यान\ ऑनलाइन अर्ज सुरू करण्यात आलेले आहे.या कालावधी मध्ये सर्व विध्यर्थ्यांनी सर्व कागदपत्रे पूर्ण करून ऑनलाइन अर्ज करावा. या नंतर येणारे विध्यार्थी यासाठी पात्र राहणार नाही.याची सर्व विध्यर्थ्यांनी नोंद घायवि.
अर्ज करण्यासाठी CLICK HERE